मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक आंदोलने तीव्र करण्याचा Breaking News Pandharpur

पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार.

पंढरपूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली

या बैठकीत

पत्रकार संरक्षण कायदा

राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी

पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना

यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ना शासकीय जाहिराती

कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला आर्थिक मदत

राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण

इत्यादी विषयावर सखोल चर्चा होऊन आंदोलने तीव्र करण्याचा या बैठकीत निर्धार व्यक्त करण्यात आला

या बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले होते

राज्यातील युट्युब व पोर्टल मान्यता साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

राज्यात कोरोना संक्रमण काळात आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून युट्युब व पोर्टल च्या संपादकांनी व पत्रकारांनी राष्ट्रहित समजून  केंद्र सरकार राज्य सरकार तसेच महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा च्या बातम्या जनते पर्यंत पोहोचण्याचे काम करून देखील केंद्र सरकार व राज्य सरकार ने युट्युब व पोर्टल ला अद्याप शासकीय स्तरावर मान्यता दिली नसून मान्यता नसल्याने युट्युब व पोर्टल च्या पत्रकारांना मोठया अडचणी चा सामना करावा लागत असून युट्युब व पोर्टल च्या शासकीय मान्यता साठी पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने करणार असे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार म्हणाले राज्यातील युट्युब व पोर्टल च्या मान्यता साठी पत्रकार सुरक्षा समिती अनेक वर्षा पासून केंद्र सरकार व राज्य सरकार कडे पाठपुरावा करत असून आता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या शिवाय मान्यता मिळणार नाही त्यासाठी सर्वच पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केले 

या बैठकीला राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे दत्ता पाटील विश्वास पाटील विनोद पोतदार चैतन्य उत्पात रवींद्र शेवडे खिलारे सर भोसले सर सचिन कुलकर्णी कबीर देवकुळे सुरेखा भालेराव -नागटिळक मिस्टर नागटिळक संभाजी वाघुले मोटे रफिक अत्तार हेमंत यादव अशपाक तांबोळी विकास सरवळे प्रकाश इंगोले बाबा काशीद नागनाथ गणपा रवी वीटकर डेव्हीड वेंगुलेकर इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...