मुख्य सामग्रीवर वगळा

राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता देण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी.Solapur Breaking News

 राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता देण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी

सोलापूर ( प्रतिनिधी ) कोरोना या महामारी ने जगात देशात व राज्यात हाहाकार माजवला असून या महामारी ला अटकाव व बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यांनी संचार बंदी लॉकडाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करून राज्यातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना राज्यातील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य यंत्रणा यांनी कोरोना बाबत केंद्र सरकार राज्य सरकार चे सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेले आदेश निर्देश सूचना राज्यातील युट्युब व वेब पोर्टल च्या पत्रकार व संपादकांनी राष्ट्रहित समजून आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी म्हुणुन कुटुंब बाजूला सारून गल्लोगल्ली फिरून वार्ताकण करून जनजागृती बरोबरचं कोरोना बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार च्या बातम्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून कोरोना जीवघेणा आजार असल्याचे माहिती असून देखील धाडसाने बातम्या करून फ्रंट वर्करची प्रामुख्याने राज्यातील युट्युब व वेबपोर्टल च्या संपादक व पत्रकारांनी भूमिका बजावली असून राज्यातील युट्युब व पोर्टल ला केंद्र सरकार व राज्य सरकार ची मान्यता नसल्याने पत्रकार विषयी असलेल्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता मिळावी म्हुणुन अनेक वेळा केंद्र सरकार व राज्य सरकार कडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करत असून पुन्हा एकदा पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना राज्यातील युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता देण्यात यावी म्हुणुन स्मरण पत्र सोलापूर चे जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार प्रदेश कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे प्रदेश उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) राम हुंडारे अक्षय बबलाद श्रीकांत कोळी सिद्धार्थ भडकुंबे भागप्पा प्रसन्न श्रीनिवास गोरला नागनाथ गणपा रोहित घोडके सादिक शेख अरुण सीडगिद्दी नागमणी वग्गू सतीश गडकरी डी डी पांढरे राजीव येलगुंटला इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...