मुख्य सामग्रीवर वगळा

नाथपंथी डवरी गोसावी समाजची आन-बान शान श्री मच्छिंद्र बाबुराव चव्हाण (D.Y.S.P.SOLAPUR)साहेबयांच्या हस्ते भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण व सोशल मीडिया चे इतर पदाधिकारी यांचा नागझरी जिल्हा सातारा येथे सत्कार

 काल नागझरी जिल्हा सातारा येथे सर्व चव्हाण कुटुंबियांचा कुलस्वामी श्री सिद्धनाथ यांच्या यात्रेनिमित्ताने नागझरी गाव व सर्व चव्हाण भावकी च्या वतीने आदरणीय श्री मच्छिंद्र चव्हाण साहेब (D.Y.S.P.SOLAPUR) व रेखाताई चव्हाण व सर्व कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळेस नागझरी कोरेगाव विभागाचे डी वाय एस पी हेंद्रे साहेब व रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व गावचे सरपंच सर्व नागरिक सर्व नाथपंथी डवरी गोसावी समाज उपस्थित होता.

Bhatka

भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप .

भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागृक लोकमत)

श्री नितीन उमाजी चव्हाण

महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे

श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)

सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागृक लोकमत) श्री मोहन शिंदे.

Bhatka

पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.

Bhatka

कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके

Bhatka

मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री शंकर शिंदे.

   श्री नितीन सर्जेराव चव्हाण(नागझरी )

भटका विमुक्त संघर्ष समितीचे थोर सेवक 

श्री प्रकाश शामराव चव्हाण (कलवा )

 श्री  दीपक प्रकाश चव्हाण (कलवा )

श्री प्रदीप प्रकाश चव्हाण(कलवा )

श्री पांडुरंग विठोबा चव्हाण (कोरेगाव)

श्री अर्जुन विठोबा चव्हाण (कोरेगाव )

 श्री निलेश पांडुरंग चव्हाण( कोरेगाव )

   श्री सतीश पांडुरंग चव्हाण(कोरेगाव )

श्री संतोष चव्हाण(ठाणे)


 व सर्व उपस्थित भटक्या विमुक्त संघर्ष समितीचे सदस्य यांच्यामार्फत श्री मच्छिंद्र चव्हाण साहेब यांचे हार्दिक आभार.

भक्तांच्या नवसाला पावणारा सिद्धनाथ नाथबाबा लोकनियुक्त सरपंच नागझरी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष( पुणे )श्री जितेंद्र भोसले.श्री अजित बाळकृष्ण भोसले (उपसरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली कोरणा चे सर्व नियम पाळून यात्रा सोहळा संपन्न झाला.

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मानसिंग (दादा)भोसले,नागझरी गावचे थोर कार्यकर्ते रामचंद्र फडतरे उर्फ तात्या मामा,श्री अजित भोसले (फौजी) व जयवंत गुरव ज्योतिर्लिंग युवा मित्र मंडळ अचानक ग्रुप यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही नागझरी गावची श्री सिद्धनाथ बाबा ची यात्रा आनंदात पार पडली.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...