मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती

 पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती.

सोलापूर - पत्रकारिता एक विचार ध्यास चळवळ समजून पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जाणारे दिवा (जिल्हा ठाणे ) येथील क्राईम सूत्र चे सह संपादक विकास जगताप यांची पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Samti

  पत्रकारांच्या प्रश्नाची जाण असणारे आक्रमक पत्रकार म्हूणन विकास जगताप यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून परखड लेखन व सडेतोड बातमी मुळे विकास जगताप यांच्यावर हल्ले देखील झाले असून त्यांच्या लेखणीने कधीच खच खाल्ली नसून उलट नव्या दमाने त्यांचे विचार क्राईम सूत्र वृत्तपत्र च्या माध्यमातून मांडत आहेत भटक्या विमुक्त संघर्ष समिती च्या माध्यमातून समाजातील प्रश्न थेट मंत्रालयात जाऊन सोडवण्याच्या त्यांनी नेहमीच प्रयत्न करत असल्याने उत्कृष्ट समाजसेवक म्हूणन त्यांनी नावंलौकिक मिळवला आहे.

 त्यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये नवंचैतन्य निर्माण झाले असून तळागाळातील पत्रकारांचे प्रश्न मंत्रालयात मांडणारा पत्रकार म्हूणन त्यांची ख्याती असून पत्रकारांच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची धमक असणार उमदा युवा पत्रकार विकास जगताप यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले.

 असून या निवडीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे  मराठवाडा कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे सरचिटणीस मनोज जैन सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे   संघटक दिनेश सलगरे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ  जालना जिल्हा अध्यक्ष गोपाळ त्रीवेदी  गडचिरोली जिल्हा अध्यक्ष देवेश पेंदापल्लीवार रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन   जाधव 
भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागृक लोकमत)

श्री नितीन उमाजी चव्हाण

महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे

भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण

श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)

सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागृक लोकमत) श्री मोहन शिंदे.

पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.

कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके

मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री शंकर शिंदे.

   श्री नितीन सर्जेराव चव्हाण(नागझरी)

यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...